शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

शेतकऱ्यांनी साधला महावितरणशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

नागरसोगा येथील शेतकऱ्यांनी औसा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव यांच्याशी संवाद साधला. शेतीपंपाची शेतकऱ्यांना आलेली भरमसाठ ...

नागरसोगा येथील शेतकऱ्यांनी औसा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव यांच्याशी संवाद साधला. शेतीपंपाची शेतकऱ्यांना आलेली भरमसाठ बिले, त्यात गत अधिवेशनात शेतकऱ्यांची वीज बिले ५० टक्के माफ करणे, शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणार नाही, अशा घोषणा सरकारने केली हाेती. मात्र अधिवेशन संपताच ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल वसुली केली जाणार, अशी घोषणा केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच दोन-तीन दिवसांपासून गावातील, शिवारातील डीपीचा वीजपुरवठा महावितरणकडून ताेडण्यात आला आहे. परिणामी, पाणी असूनही पिके वाळून जात आहेत. यावेळी शेतकरी दिलीप सूर्यवंशी, पचायत समिती सदस्य दीपक चाबूकस्वार, उपसरपंच बंडू मसलकर, भास्कर सूर्यवंशी, शिवाजी फावडे, मधुकर सूर्यवंशी, अजित मुसांडे, रमाकांत मुसंडे, माजी सैनिक माधव सूर्यवंशी यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.