लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेंट्सच्या संयुक्तवतीने १७ जुलै पासून डी.बी. सायंस महाविद्यालय लाईफ चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे ग्रामीण भागातील मजुरांचा आर्थिक विकास साधणारी योजना आहे. कामाच्या शोधात गावातील मजूर गाव सोडून शहरामध्ये येतात. ...
बाकटी गावात सौंदर्यीकरणासाठी बराच वाव आहे. शाळा, देऊळबोडीच्या सौंदर्यीकरणाची ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केली जाते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या गावची स्थिती जैसे थे आहे. ...
जालना : वनविभागाच्या जागेवर गेल्या चार वर्षांपासून अतिक्रमण करून त्यावर थाटलेले सार्वजनिक वाचनालय शुक्रवारी वनविभागाने कडक पोलिस बंदोबस्तात हटविले. ...
राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या ...
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दुचाकी चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या दुचाकी चोरट्यांमुळे पोलीस त्रस्त होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधमोहीम राबवून तिघांजवळून ...
नकली नोटा चलनात आणून देशविघातक कृत्य करणाऱ्यांचे जाळे दूर-दूरपर्यंत पसरले आहे. परंतू आरोपींचा सुगावा पोलिसांना लागत नाही. गोंदिया जिल्ह्यात मागील सहा वर्षात नकली नोटांची ...