१६ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या नायब तहसीलदारांना शासनाने अखेर न्याय दिला असून संघटनेने दोन ...
या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला ...
पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम ...
जिल्हयातील अनेक वस्त्या पेसा (अनुसूचित विस्तार कार्यक्रम) कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वाड्या, वस्त्या आणि पोडांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ...
विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार सागर मेघे व समीर मेघे यांच्या प्रवेशासाठी आता जिल्हा भाजपचे पदाधिकारीही सरसावले आहेत. ‘जिल्हा भाजपचा श्रेष्ठींना ...
महसूल विभाग विरुद्ध समाज कल्याण विभाग असा वाद सध्या सुरू आहे. त्यातच आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्रांवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुरू केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
बाळाला जन्म दिल्यानंतर प्रसूतिपश्चात एका विवाहितेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपामुळे प्रसूति पश्चात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. ही घटना झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन ...
औरंगाबाद : महानगरपालिकेशी असहकार आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघाने चार महिन्यांतच आपले शस्त्र म्यान करून एलबीटी भरण्यास होकार दिला आहे. ...
औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत सदस्य गोपाल कुलकर्णी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पद मिळविल्याची तक्रार आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे करण्यात आली आहे. ...