गाढव वाहन असलेले पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैपासून सुरू झाले, तरीसुद्धा खरीप हंगामाला सुरुवात झाली नाही. यामुळे बळीराजा विवंचनेत आहे. सोयाबीनच्या पेरण्या अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप ...
गुरुदेव इंडस्ट्रिज उबदा येथून २०० पोते सोयाबीन भरून निघालेला ट्रक चालकानेच पळविल्याची घटना रविवारी उघडकीस आली़ या घटनेमुळे व्यापाऱ्यांत खळबळ निर्माण झाली़ ...
बिलोली : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीचे वेध लागले असून सत्ताधारी शहर विकास आघाडी व काँग्रेसमध्ये रस्सीखेच व फोडाफोडीची चिन्हे असून तब्बल १८ वर्षानंतर ...
काही वर्षांपासून विरोधकांचा विरोध झुगारून सुरू असलेला येथील टोलनाका १ जुलैपासून अचानक बंद झाला. टोल नाक्याच्या कंत्राटाची मुदत १५ महिने शिल्लक आहे़ तत्पूर्वीच टोल नाका बंद ...
तामसा : येथील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत सराफा दुकानात घुसून चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या संशयित तीन महिलांना दुकानदाराने पकडून पोलिसांच्या हवाली केले़ ...
हिंगोली : राज्यातील सर्व नगर पालिकांच्या अध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आल्यामुळे या पालिकांवर आता प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे. ...
भगवान कडूबा पगारे वय २५, रा. महाड, मूळ रा. जालना हे कंपनीमधील पंपाचे बटन बंद करीत असताना शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ...