वैजापूर : नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करून दाखवू, अशी ग्वाही अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वैजापूर येथे दिली. ...
आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले. ...
आपल्याकडे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी वेगवेगळी आहे, असे मानले जाते. मुळात व्यावसायिक रंगभूमी सकस असली तरी बरेचदा त्यात व्यवसायाच्या दृष्टीनेच जास्त विचार केला असतो. ...
सिल्लोड : तलावांमधील अवैध व शेतीसाठी करण्यात येणारा पाणी उपसा तात्काळ ब्ांद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे राखीव करावेत, असे आदेश दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. ...
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन रामटेक शहरात तसा कुठल्याही कार्यक्रमाविनाच साजरा झाला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने तर शुक्रवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...