राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ...
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत ...
शहराला लागून गोकुलनगरचा मुख्य तलाव आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन या तलावातील अतिक्रमीत कुटुंबानांना धोका निर्माण होऊ नये ...
नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे. ...
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. ...
स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे ...
बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला. ...
येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. ...
शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. वीज खांब, शेकडो झाडे पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता, ...