भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने गावात विकास गंगा आणली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ व पैसा वाचविला. तंटामुक्त झालेल्या गावांना राज्यशासनाने लोकसंख्येच्या आधारावर ...
सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या ...
विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे. ...
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध सादर करताना प्रयोगशाळा ...
मध्यमवर्गीय कुटुंब नगर परिषदेचे कर नियमित भरतो. मात्र राजकीय पुढारी व व्यापारी वर्गाकडून कर भरण्यात अनियमिता दिसून येते. ही नित्याचीच बाब आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ...
आष्टी- इल्लूर मार्गावर राहत असल्याने श्वेता चांगदेव बोरकर या दहा वर्षीय मुलीचा शेतातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
शहरातील बहुतांश नाल्या कचऱ्याने तुंबल्या असून नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. नालीतील कचरा जमिनीच्या बरोबर आला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ...