माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाला नुकताच जाहीर करण्यात आला. यात तालुक्याचा एकूण निकाल ७४.८४ टक्के लागला आहे. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी प्रवीण गोहाड ...
वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना ...
मागील वर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता कर्ज घेऊन पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांच्या ...
नजीकच्या वरूड (साती) येथील सखाराम बिजाराम कुडमते (६५) हे आदिवासी शेतकरी गत ३५ ते ४० वर्षांपासून वरूड येथील ०.८९ आर. जमिनीवर शेती करीत आहे़ यातूनच त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत आहे़ ...
स्थानिक पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या ५० टक्के अनुदानावरील ताडपत्री वितरणात दुजाभाव होत असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या पं़स़ सदस्यांनी घेतला़ नुकतीच पार पडलेली पं़स़ ची मासिक सभाही ...
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा ...