भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
शेवगाव : तालुक्यातील दहिगावने येथून पंढरपूर येथे आषाढी सोहळ्यासाठी निघालेल्या कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दधनेश्वर पायी दिंडीने शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ...
कर्जत : कर्जत-राशीन या दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावासह बारा तलावांच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा, असे तहसीलदारांचे आदेश ...
अण्णासाहेब नवथर, अहमदनगर दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे़ ...
अहमदनगर : वांबोरी (ता.राहुरी) या ठिकाणी गेल्या शनिवार पासून भयावह परिस्थिती आहे. दररोज रात्री सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ आणि अफवांच्या पिकामुळे वांबोरीकरांच्याझोपा उडल्या आहेत. ...
श्रीगोंदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेवरील आयात शुल्क १५ टक्केवरुन ४० टक्के केले. अबकारी शुल्काच्या मोबदल्यातील सवलतीच्या कर्जाची परतफेडीची मुदत पाच वर्षे वाढविली. ...
श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे. ...
कोपरगाव : शिवाजी कापरे यांनी विनंती करुन कोपरगावमधून बदली करुन घेतली़ त्यानंतर तब्बल चार महिने पालिकेला मुख्याधिकारी नव्हता़ श्याम गोसावी आले ...
राहुरी : मुळा धरणावरील विद्युत पंपाचे वीज जोड तोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पाटबंधारे खात्याला दिला आहे़ ...
दिव्यांच्या वापराबाबत कडक नियमावली जाहीर करून जिल्हाधिका:यांसह प्रशासनातील अधिका:यांनी अंबरऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश दिले आहेत. ...
पावसाने ओढ दिल्यामुळे उपलब्ध पाणीसाठय़ाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी पाणीकपात करण्यात येणार आहे. ...