नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़ ...
धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच. ...
विलास चव्हाण, परभणी जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३१ हजार ८१० हेक्टर एवढे असून जूलैपर्यंत केवळ ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवर म्हणजे ७६ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे़ ...