कोरडवाहू असलेल्या विदर्भात सिंचन वाढावे याकरिता मोठ्या प्रमाण धरणे तयार करण्यात आली. या धरणातील पाणी शेतात पोहोचविण्याकरिता वितरिका तयार केल्या. या वितरीकेचे पाणी ...
जिल्ह्याच्या विकासाकरिता आलेला निधी खर्च झाला अथवा नाही, शिवाय शिल्लक असलेल्या निधीचा खर्च करण्याकरिता विविध योजना आखण्याकरिता मंगळवारी विकास भवनात जिल्हा नियोजन ...
वसमत : येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई ५ आॅगस्ट रोजी करण्यात आली. ...
जिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या झाल्या. यामध्ये वादग्रस्त ठरलेले खरांगणाचे ठाणेदार करीम मिर्झांसह आर्वीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे व अल्लीपूरचे सुभाष काळे यांचा समावेश आहे. ...
अहमदनगर : भाजपाच्या पक्षनिरीक्षकांनी घेतलेल्या मुलाखतीसाठी आठ मतदारसंघातून इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. एका-एका मतदारसंघातून १० ते २० जणांनी मुलाखती दिल्या. ...