आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत धरणे दिले.त्यामुळे जिल्हाभरातील कृषी ...
पावसाळ्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून जिल्ह्यात कुठे डायरियाची साथ तर पसरली नाही ना याची तपासणी करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात ...
सलग सात दिवसांपासून सडक/अर्जुनी तालुक्यातील एस.चंद्रा पब्लिक स्कूलमधील शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उपोषण सुरू आहे. मंगळवारी तेथील पालकांची प्रकृती चिंताजनक झाली. ...
बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस ...
नुकतेच महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या धरतीवर मुस्लीम समाज बांधवांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ...
पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्यात यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, ...
राज्य शासनाने गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. राज्य सरकारने जिल्हा विकास निधीतून आतापर्यंत जिल्हा विकासासाठी ११७ कोटींचा निधी दिला. ...