मिळालेल्या मोबाईलच्या वाटणीला घेऊन झालेल्या भांडणात तरूणाचा खून करण्यात आला. जवळच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याचे चौकशीत दिसून येत असून पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयीतांना ...
राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या वनमंत्रालयाने मान्य केलेल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील समस्त वनरक्षक व वनपाल ...
जिल्ह्यात सध्या डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. गावची गावे या आजारांच्या विळख्यात अडकलेली आहेत. मलेरिया पेक्षा डेंग्यू हा गंभीर आजार असून जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे. ...
नांदेड : कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़ ...
स्त्री भ्रूणहत्येवर पायबंद घालण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सुकन्या योजना राबविली जात आहे. या योजनेविषयी शनिवारी बोडधा येथे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. ...