शीतला माता मंदिरावर दगडफेक झाल्याच्या निषेधार्थ बुधवार दि. ३० जुलै रोजी भंडारा जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. पोलिसांचा सौम्य लाठीमार वगळता जिल्ह्यात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. ...
उस्मानाबाद : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे गरजेचे असतानाही केवळ हिंदीतील धनगड या शब्दामुळे राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही़ ...
खेड येथील भारतराव तंबाखे हे भूमिहीन आहेत. मजुरीवर ते प्रपंच चालवितात. मुलगी बीएसी.सी ला शिकत आहे. दोन्ही मुलं मोर्शी येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. स्वप्नील याने नुकतीच पोलीस ...
गरीब, सालस, निगर्वी, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहे. नदीपात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य ...
पाण्याच्या अल्प प्रमाणामुळे शेत जमिनीची पोत बिघडत चालली आहे. काही ठिकाणी महापूर तर काही ठिकाणी पाण्याअभावी जमिनीचा दर्जाही घसरू लागला आहे. शेतीच्या भरोशावर देशाची ...
जुन्या मालमत्ता कराच्या तुलनेत नवीन मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. या वाढीचे कोणतेही संयुक्तीक कारण देण्यात आलेले नसल्याने शहर भाजपाच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर ...
तालुक्यात २७ जुलै रोजी झालेल्या पूर्णेच्या महाप्रलयकारी पुरामुळे नदीकाठच्या २० वर गावांतील हजारो कुटुंबांना झळ पोहोचली. त्यांच्या घरांची पडझड झाली असून शेकडो कुटुंब बेघर झाले आहे. ...
धरण जेवढे जीवन जगण्याला फायदेशीर ठरते तेवढेच ते मरणालाही कारणीभूत ठरु शकते याचा अनुभव पूर्णेच्या महाप्रलयाने पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावकऱ्यांना आणून दिला. ...