पाण्याच्या अल्प प्रमाणामुळे शेत जमिनीची पोत बिघडत चालली आहे. काही ठिकाणी महापूर तर काही ठिकाणी पाण्याअभावी जमिनीचा दर्जाही घसरू लागला आहे. शेतीच्या भरोशावर देशाची ...
जुन्या मालमत्ता कराच्या तुलनेत नवीन मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. या वाढीचे कोणतेही संयुक्तीक कारण देण्यात आलेले नसल्याने शहर भाजपाच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर ...
तालुक्यात २७ जुलै रोजी झालेल्या पूर्णेच्या महाप्रलयकारी पुरामुळे नदीकाठच्या २० वर गावांतील हजारो कुटुंबांना झळ पोहोचली. त्यांच्या घरांची पडझड झाली असून शेकडो कुटुंब बेघर झाले आहे. ...
धरण जेवढे जीवन जगण्याला फायदेशीर ठरते तेवढेच ते मरणालाही कारणीभूत ठरु शकते याचा अनुभव पूर्णेच्या महाप्रलयाने पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावकऱ्यांना आणून दिला. ...
सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. ...
उस्मानाबाद : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्वत:ला वाहून घेणारे आणि समाज प्रबोधनासाठी आयुष्य वेचणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला ‘लालफिती’चे ग्रहण लागले आहे़ ...
शहराला भेदूून जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस महामार्गालतच्या मंगलधाम कॉलनी परिसरात प्राचीन टेकड्यांचे नियमबाह्य खोदकाम करण्यात आले आहे. हल्ली या पोखरलेल्या टेकड्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. ...