बहुजन समाज पार्टीच्यावतीने पुलगाव येथे मंगळवारी मोटार सायकल रॅली काढून विविध मागण्यांकरिता जनजागृती करण्यात आली़ शिवाय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला़ ...
पावसाळ्यात धरणातील पाणी पातळी वाढताच अप्पर व लोअर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडणे अपरिहार्य झाले आहे़ पाणी सोडताच वर्धा नदीला पूर येणे आणि या पुरात हजारो हेक्टर जमीन पाण्यात दबणे, ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपास करण्याकरिता प्लॅन्चेट सारख्या अवैज्ञानिक कृतीचा वापर केला. या प्रकरणी चौकशी करून गुुन्हा नोंदविण्यात यावा ...
राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाघांचे संरक्षण झाले तरच वनांचे संवर्धनही होईल. अन् जंगलांचे संर्वधन झाले तरच मनुष्यांचे संरक्षण होईल, ...
बीड: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी बुधवारी गेवराई, धारुर, केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आंदोलनाचा लढा अधिकच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. ...
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता आज कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन गावकऱ्यांनी खा. अशोक नेते, ...
तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत. ...