स्थानिक ग्रा़पं़ अंतर्गत येणारा परिसर अनेक वर्षे विकासापासून दूर आहे़ नागरिक अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे़ नागरिकांना सुविधा पुरवून परिसराचा विकास करावा, ...
गिट्टीखदानीच्या नूतनीकरण परवाण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच मागणारा येथील तत्कालीन जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये याला तीन वर्षे सश्रम कारावास व लाचलुचपत ...
श्रावणात मासात उपवास आणि भक्तीमय वातावरणात खवय्यांची चांगलीच अडचण होते. मात्र त्याला पर्याय ठरणाऱ्या आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या गोंदियात धूम केली आहे. ...
सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. ...
शेतकऱ्यांनी सामुहिक शेती व व्यवसाय करून आपला विकास साधावा, जेणेकरून आपला जीवनमान उंचावेल. यामुळे समाजात व ग्रामीण भागात नवीन चेतना निर्माण होईल असे प्रतिपादन ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षीसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार ...