चंद्रपूर शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर दूर असलेल्या पाहमी या गावाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यांची नवी पहाट अनुभवली. संपूर्ण आदिवासी कुटुंब असलेल्या या गावाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर ...
जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती. ...
मित्राच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या अंत्यसंस्कारसाठी मित्र धावून आला. त्यानंतर दुर्गाबाई डोह येथे अस्थिविसर्जन करण्यासाठी गेला असता डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्गाबाई डोहात घडली. ...
कृषी पंप धारकांना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. मात्र मागील मागील सहा महिन्यांपासून कान्हळगाव (मुंढरी) परिसरातील तीन रोहित्र बंद आहेत. ...
शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यानी आज कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. ...
महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सलग्नीत विदर्भ भूमिअभिलेख संघटनेच्या माध्यमातून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी १६ आॅगस्ट पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ...
भटक्या विमुक्त समाजातील पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी, राज्य शासनाने अर्थसंकल्पात पुनर्वसनासाठी ४८ कोटींची तरतूद केलेली आहे. ...