खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. ...
पंचायत समितीस्तरावरील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेणार आहे. दरम्यान, चांगल्या शिक्षकांचीही नोंद घेतली जाणार आहे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शैक्षणिक योजना राबविण्यासाठी शासनाला तालुक्यातील शाळांचे स्थान (लोकेशन), संचनालय कार्यालयात किंवा सचिवालय कार्यालयात बसल्या ठिकाणी माहिती व्हावे ...
महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे. ...
२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून भाजपातून तीन ...
शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीपात प्रारंभीपासून सुरू असलेली संकटांची मालिका कायमच आहे. पहिले पावाची दडी, नंतर मर रोग आता लाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. थोडी बहुत वाढ ...
खरीप हंगामातील धानपिकाला सध्यस्थितीत रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यातही धानावरील विविध रोगांवर आळा घालण्यासाठी व धानवाढीसाठी लाभ मिळत असल्याने युरियाची मागणी अधिक आहे. ...
शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा ...