राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ...
काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. ...
सहाही मतदारसंघातील लढतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अनेक अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा आहे ...
सध्या राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे़ यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांसह पदाधिकारी कामाला लागले आहेत़ ...
महाभारतकालीन भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताशी निगडीत असलेल्या गवळ्यांच्या भालदेव या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे़ असे असले तरी सालदरा या गावात मात्र हा सण ...
भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने ...
प्रारंभी उशिरा झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पेरण्या लांबल्या. यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने आता शेतातील पीक धोक्यात आले आहे. गत तीन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला ...