विदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे. ...
सध्या एखाद्या चित्रपटाचे बजेट किती, यालाच जास्त महत्त्व आले आहे. पण चित्रपट ही कलाकृती म्हणून पाहिले तर त्यात बजेट नव्हे कथाबीज आणि मांडणीच महत्त्वाची असते, असे मत ‘सोनाली केबल’ ...
निवडणुक रिंगणातून माघारी घेण्यासाठी बुधवारी(दि. 1) दुपारी तीनर्पयत मुदत आहे. निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम नावे उद्या संध्याकाळर्पयत स्पष्ट होणार असून, त्यानंतर खरी रंगत चढणार आहे. ...
सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विकासात रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडले. त्यांच्यासारख्या व्यक्तींची संख्या ...