प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असने आवश्यक असल्याचे शासनाने गतवर्षी जाहीर केले. मागील वर्षी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता ...
नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहाही मतदार संघात मिळून १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार चिमूर ...
आजच्या विज्ञान युगात पर्यावरण विविध मार्गाने प्रदूषित होत आहे, तेव्हा प्रदूषण मुक्त पर्यावरण टिकवायचे असेल तर वृक्षलागवडी सोबतच त्यांचे संवर्धनही तेवढेच गरजेचे व आवश्यक आहे, ...
वरठी-पांढराबोडी रस्त्यावर तारांचे कुंपण घातल्यामुळे रस्ता बंद होण्याच्या स्थितीत आहे. कुंपणामुळे अर्ध्यापेक्षा रस्ताचा जास्त भाग बंद झाला आहे. २०११ मध्ये मनोहर मदनकर यांनी अतिक्रमण केले ...
नवरात्रीनिमित्त ग्रीन हेरिटेज पर्यावरण व पर्यटन संस्था, लॉयन्स क्लब राईस सिटी (तुमसर), माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप (तुमसर)च्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण, निसर्ग, पर्यटन विषयावर ६० फुटच्या ...
‘दसरा सणाचा दिवस ठरविताना अपराण्ह- काळाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रदोष काळ हा गौणकाळ समजला जातो. म्हणून यावर्षी आश्विन शुक्ल नवमीच्याच दिवशी विजयादशमी-दसरा सण आलेला आहे ...