महाराष्ट्र सरकारने एलबीटी आणून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील व्यापार चौपट केला आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांबरोबरच महानगरपालिकेचे बजेटही सरकारने बिघडविले आहे. त्यामुळे शहराचे विकासकार्य ...
लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा पवित्र आणि अमूल्य आहे, त्याचा आवर्जून वापर करा, असे आवाहन करीत गुरुवारी हजारो विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी रॅली काढली. ...
औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण केल्यामुळे पहिला झटका आता नागरिकांना बसणार आहे, तो नवीन अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनसाठी मोजाव्या लागणाऱ्या १० हजार रुपयांच्या रूपाने. ...
औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश देशमुख याचा ‘रोड शो’ शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. ...