अहेरी तालुक्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या मरपल्लीत वसाहतीकरिता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वखर्चाने झोपड्या उभारून निवासाची सोय केली अहे. ...
शहराच्या लोकसंख्येसोबत शेकडो नवीन वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. परिणामी शहरातील चारही प्रमुख मार्गाच्या कडेला वाहनांची रांग लागत असते. येथील इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफिक सिग्नल ...
आदिवासी विद्यार्थी संघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांकरिता निघालेल्या या मोर्चात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
नागपूर करार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे विदर्भाच्या विकासात अडसर ठरले आहे. कालबाह्य झालेल्या या व्यवस्था बंद करुन केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या ...
शहरातील मुख्य बाजारातील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. बाजारातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याचे काम पालिका प्रशासन करीत आहे. ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यातना सहन करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी जमीन, घरे दिल्यामुळे त्यांच्याजवळ आता काही शिल्लक नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पाच हजार रूपये महिना ...
सुरक्षिततेच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील महत्वपूर्ण १८ चौकात शंभरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ७५ लाखांच्या खर्चाचे ...