येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते. ...
येथील नगरपरिषदेत अग्रीम रक्कम उचलण्यात घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालिकेत पाच वर्षात १४ जणांनी एकूण ७ लाख ७५ हजार ७५३ रुपयांची उचल करण्यात आली. मात्र एकानेही ...
शाळेच्या स्वच्छतागृहात शिरून एका युवकाने धारदार शस्त्राने एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ...
जिल्हा ते तालुका बसफेऱ्या नसल्याची ओरड अर्जुनी-मोरगाववासी अनेक दिवसांपासून करीत होते. रेल्वेचा प्रवास स्वस्त असूनही रेल्वेच्या वेळा बरोबर नसल्याने अर्जुनी-मोरगाववासीयांना ...
माझ्या आदिवासी समाजाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याकरिता सरकारच्या योजना आदिवासी समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे, ...
ठाणे महापालिकेचा कर्ज बुडव्यांचा एरीया म्हणून प्रभाग क्रमांक १४ कडे पाहिले जाते. या प्रभागात इमारती कमी असून चाळी आणि अनधिकृत बांधकामांचा भरणा आहे. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार ...