सेंद्रीय शेती कशी विकसित करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. ग्राहकांना सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, भाजीपाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. ...
सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावून नागपूरचा लौकिक वाढविणाऱ्या यश कोटेचा या विद्यार्थ्यांने पुन्हा एकदा नागपूरची मान उंचावली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ...
लातूर : जैविक कचरा भस्मीकरण केंद्र उभारण्यास मनपाला अपयश आले असून, आयएमएला मनपाने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. ...
आमचे दैनंदिन जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पण आमच्या संस्कृतीचा परिचय अशा सांस्कृतिक महोत्सवातूनच होतो. अशा आयोजनातून आम्हाला नवी ऊर्जा, स्फूर्ती आणि आपल्यात ...
भारतीय राज्यघटना केवळ कायद्याचा दस्तऐवज नाही. राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ नाही तर त्या व्यवस्थेने कसे काम करावे आणि त्यातून नागरिकांचा विकास ...
लातूर : ‘लोकमत’चा ३३ वा वर्धापन दिन १९ जानेवारी रोजी साजरा होत असून, यानिमित्त एमआयडीसीतील भवनच्या प्रांगणात स्नेहमिलन सोहळा सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. ...
अरविंद सिंग याने आपल्यासमक्ष गुन्ह्याची कबुली देऊन युगच्या अंगातील शाळेचा निळ्या रंगाचा टी शर्ट ज्या नाल्यात फेकला ते ठिकाण दाखविले होते, अशी साक्ष पंच साक्षीदार सुनील अजितमल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे हितरक्षक म्हणून काम करीत आहेत. अदानी-अंबानींना लाभ पोहोचवणारे आर्थिक धोरण देशात राबविले जात आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ...
लग्नानंतर कार्यालयात जाताना एक मनोरुग्ण उकिरड्यावर विष्ठा खाताना दिसला. ते पाहून मन सुन्न झाले. मनोरुग्ण महिलांवरही होणारे अत्याचार डोळ्यापुढे आले. त्यांच्यासाठी काहीतरी ...
मुंबईचे सुप्रसिद्ध गायक माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सुमधुर गायनाने शीतलहरींची सायंकाळ संस्मरणीय ठरली. संगीत रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ...