शेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही. ...
रस्त्यावर व मोठ्या चौकात जाहिरात करताना त्याची पालिकेकडून परवानगी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने निर्गमित केला. याला आज सहा महिन्यांचा कालावधी होत आहे. ...
पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट ...
सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या ...
लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमाणेच लहान गावांमध्येही मंगल कार्यक्रमांप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धती रुढ झाली आहे. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने ...
जिल्ह्यात उन्हाळी भात लागवड करिता शेतकऱ्यांची लगबग सुर झाली आहे. शेतकरी आपल्या व्यस्त असतानाच कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. ...
शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली. ...