प्रखर बुद्धिमत्ता असलेले चाणक्य अनेक शास्त्रात पारंगत होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर व संघटन कौशल्याच्या बळावर नंद राजाची सत्ता उलथून टाकली. आपल्या कौटिल्य नीतीचा वापर ...
जिल्ह्यातील २३३९ पैकी १०३३ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत आहे. १३३६ अंगणवाड्या ग्रामपंचायत, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. या अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी ३० कोटींची गरज आहे. ...
उस्मानाबाद : अतिरिक्त ठरलेल्या ८२ निमशिक्षकांचे लातूर जिल्हा जिल्हा परिषदेअंतर्गतच्या (झेडपी) शाळांमध्ये समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच लातूरच्या ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या दारूण पराभवाचे सूत्रधार मानले जाणाऱ्या प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात पक्षातूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...
देशातील पहिल्या ‘ग्रीन बिल्डिंग’ला म्हणजे राजधानीतील नवीन पर्यावरण भवनाला मंगळवारी भेट दिल्यावर संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून इमारतींची वैशिष्ट्ये पाहून सुखावले. ...