जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सुमारे १०० कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडले आहे. याबाबत अद्यापही कोणतेही पावले उचलली गेली नाही. सोमवारी पार पडलेल्या ...
जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत ५२ नव्या साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. या बंधाऱ्यासाठी अंदाजपत्रीय किमत सहा कोटी ५ लाख १६ हजार रुपये ...
मागील पाच वर्षांत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. यानुसार सोमवारी ...
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या वाढत्या अत्याचारावर प्रतिबंध लागावा अत्याचारपिडीत महिलांना त्वरित न्याय मिळावा, याकरिता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात महिला समुपदेशन ...
क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण ...
पातूर : येथील ठाणेदार म्हणून वाघु सुखदेव खिल्लारे रुजू झाले आहेत. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी येथील पोलीस ठाण्याला दोन महिन्यांकरिता रुजू झालेले परीविक्षाधीन उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना निरोप देण्यात आला. यावेळी आयोज ...
सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले ...
जिल्ह्यात अनेक विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकला नाही. ...
केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय, ...