औरंगाबाद : अवकाळी पावसाने थंडीसोबतच तिबेटियन बांधवांचा मुक्काम काही दिवस वाढविला आहे. मात्र, वर्षाच्या पहिल्या दिवशी गरम कपड्यांचा बाजार ‘थंड’ राहिला. ...
लातूर : शहरातील गंजगोलाई भागातील जय जगदंबा देवीच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याच्या दागिण्यांची चोरी लातूर सासरवाडी असलेल्या एका जावयाने केल्याचे उघडकीस आले आहे. ...
औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज विविध भागांतील शेकडो कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. ...
बाळासाहेब जाधव , लातूर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी ...
औरंगाबाद : जलयुक्त शेतशिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोनशे गावांची निवड करण्यात आली असून, आगामी वर्षात ही गावे टँकरमुक्त करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज सांगितले. ...
भयाला मूठमाती देण्याचा संकल्प’ मनाशी बाळगून ‘लोकमत’ प्रतिनिधींनी नव्या वर्षाचे स्वागत स्मशान मोहीम आयोजित करून केले. समाजाने नवे वर्ष भयमुक्त वातावरणात जगावे, ...