महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले. मागण्यांवर विशेष लक्ष देऊन त्या सोडविण्याचे आश्वासन मंत्र्यांनी ...
समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले. ...
बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. ...
थर्टीफर्स्ट फ्रेंड्ससोबत सेलीब्रेट करता येत नाही याचं थोडंसं दु:ख आहेच... पण ड्युटी कम फर्स्ट! त्यामुळे मग रुग्णांची सेवा करतच नव्या वर्षाचं स्वागत करायचं ठरवलंय. ...
औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीज ग्राहकांकडून एलबीटीसोबत अतिरिक्त भार वसूल केला जात आहे. ग्राहकांना शंभर ते दोन हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आकार भरावा लागत आहे ...
कोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही. ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने १३ जानेवारी रोजी परीक्षा मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतच परीक्षेच्या कामात असहकार्य करणारांविरुद्ध निर्णय होईल. ...