रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत ...
विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे. ...
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपराजधानीत विजयाचा जल्लोष साजरा केला. महालमधील टिळक ...
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा ...
वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी वनरक्षक व वनपालाच्या विविध समस्येवर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी वनभवनात चर्चा केली. यावेळी राज्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, ...