दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात तालुका-तालुक्याचे अंतर अधिक आहे. त्यामुळे विकासात अपेक्षित गती नाही. आष्टी भागाचा गतीने विकास होण्यासाठी आष्टी तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार, ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कसारी गावाने यावर्षी राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत सहभाग घेतला. नियमानुसार या गावाने सर्व निकष व अटी पूर्ण ...
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी देसाईगंज येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूचे लोट वाहत असल्याच्या मुद्यावर युती सरकार ...
निवडणूक विभागाच्या वतीने बुधवारी मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची पोटनिवडणूक घेण्यात आली. यात ७.३० ते ३ वाजेपर्यंत १७ मतदान केंद्रावरून एकूण ९ हजार १८४ मतदारांनी ...