जालना : जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड व परतूर येथील कार्यक्षेत्रातील नगरपालिकांनी पाणी टंचाईच्या निवारणासाठी सज्ज व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली आहे ...
औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. ...
बीड : नवीन रोहित्र बसविण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या लाईन हेल्परला सहायक सत्र न्या़ व्ही़ व्ही़ विदवंश यांनी दोन वर्षांची शिक्षा शुक्रवारी सुनावली़ ...