जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या ...
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या ...
शेतशिवारात लावण्यात आलेल्या कृषीपंपाचे मिटर फॉल्टी असल्यामुळे त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज वितरण कंपनीने या शेतकऱ्याला २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले आहे. ...
कला ही पुढे उड्डाण उद्योजकता रुपात असायला हवी. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते. वैचारिक क्रांती घडविण्यासाठी युवकांमध्ये शिस्त व वेळेचा सदुपयोग करण्याची चिकाटी असावी. ...
सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत मॅग्नीज खाणीत मागील अनेक वर्षापासून स्थानिक बेरोजगारांना संधी दिली जात नाही. याउलट संबंधितांना स्थापत्य व खाणीतील विविध कामांची कंत्राटे दिली जात आहे. ...
‘बालक पालक’ या चित्रपटाचं सर्वत्र भरभरून स्वागत झालं. हा चित्रपट एका एकांकिकेवर आधारलेला होता. काही वर्षापूर्वी एका स्पर्धेत सादर झालेली बीपी एकांकिका खूप गाजली. ...
येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील मळाबाई बावणे या वृद्धेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पाऊणे दोन लाख रुपये खर्च झाले. हा जेरबंद बिबट्या जखमी असून ...