विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मात्र या वेळी भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा केली नाही. ...
विरोधी पक्षनेता शिवसेनेचाच असेल, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे भाजपाशी चर्चा सुरू ठेवायची; शिवाय ‘या माङया सहनशीलतेला लाचारी समजू नका,’ असेही सांगायचे. ...
‘जय विदर्भ’चा घोष करीत असल्याबद्दल हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी असे म्हणणा:या सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले जाईल, ...
शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही. ...
तहाचा बहाणा करून कपट करून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, तो 28 नोव्हेंबरचा दिवस राज्यात ‘वीर दिन’ म्हणून साजरा करण्यास सरकारने मान्यता दिली ...
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेले तिहेरी हत्याकांड राज्याला कलंक आह़े आरोपींना दया न दाखविता फासावर चढविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल़े ...