प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा असणा-या या स्पीड बोटी ४० मिनिटांत प्रवाशांना मुंबईत पोहोचविणार आहेत. त्यामुळे रखडत चालणाऱ्या जुनाट वेळखाऊ बोटींच्या सेवेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. ...
चिमुकल्यांचा जीव टांगणीला...’ या मथळ्याखाली २९ डिसेंबरच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच भिवंडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अरुणा जुईकर यांनी त्याची दखल घेतली आहे ...