शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही. ...
तहाचा बहाणा करून कपट करून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, तो 28 नोव्हेंबरचा दिवस राज्यात ‘वीर दिन’ म्हणून साजरा करण्यास सरकारने मान्यता दिली ...
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेले तिहेरी हत्याकांड राज्याला कलंक आह़े आरोपींना दया न दाखविता फासावर चढविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल़े ...
औषध स्वस्त करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करून, नकली औषधाची निर्मिती करण्यावर टाच आणू, असे केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले. ...