हवामानावर आधारित कृषी विभागाच्या पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंतच होती. रब्बीची तालुक्यातील पेरणी आटोपत असून ...
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत इपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यात राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रा़पं़ मध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एन्ट्री ...
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमटायगर सेनेच्यावतीने सोमवारी (दि़१०) वर्धा बंदचे आवाहन करण्यात आले होते़ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ ...
जिल्हा वार्षिक योजनेमधून विविध योजनांसाठी ८६ कोटी ३६ लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. त्यानुसार विभागप्रमुखांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
घरून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय रूपेश मुडे या बालकाचा मृतदेह गांधीनगर परिसरात असलेल्या विकास विद्यालयाच्या मागच्या बाजूस आढळला. घटनास्थळी जाणाऱ्या मार्गावर सलग काही ...
भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने गावात विकास गंगा आणली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ व पैसा वाचविला. तंटामुक्त झालेल्या गावांना राज्यशासनाने लोकसंख्येच्या आधारावर ...
सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या ...
विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे. ...
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध सादर करताना प्रयोगशाळा ...