जवळपास प्रत्येकाच्याच जीवनात संघर्ष असतो. मात्र, योगसाधनेतून असूया, द्वेषावर मात करून संघर्ष टाळता येतो. आंतरिक शक्तीला योगामुळे चालना मिळते. ...
औरंगाबाद तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांची तहान भागविणाऱ्या, हजारो हेक्टर शेती फुलविणाऱ्या अन् देशीविदेशी पक्ष्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या सुखना धरणात ...
स्थानिक संस्था कर (एलबीटी) यापासून अपेक्षित उत्पन्न न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. ...
गेले काही दिवस पावसाची वाट पहात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह रविवारी राज्यात सर्वदूर पाऊस झाला. मान्सूनने आगेकूच सुरूच ठेवली ...
गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर अधून-मधून झालेल्या पावसाने सायंकाळनंतर मात्र थैमान घातले. ...
भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना आणीबाणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. तुरुंगामध्येही बराच काळ गेला होता. आता आणीबाणीसदृश परिस्थिती आहे काय? ...
बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी तीन तरुणांनी हिवरे येथील एका कुटुंबावर हल्ला करून माय-लेकीचा खून केला. रविवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. ...
भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात आयोजित करण्यात आली. ...
राज्यात ज्या जिल्हा बँका बंद आहेत तेथील पीककर्जाची जबाबदारी यापूर्वीच राष्ट्रीयीकृत बँकांकडे सोपविण्यात आली आहे. ज्या जिल्हा बँकांची आर्थिक ...
वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर एक हजार व पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट मंदिर प्रशासन व गावकऱ्यांच्या खबरदारीमुळे ...