आलापल्ली येथील मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह पालकमंत्र्यांचा बंगला व तहसील कार्यालयाला गुरूवारी धडक दिली व मॉडेल स्कूल सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले. ...
राजर्षी छत्रपती! ते अष्टावधानी होते हे तर खरेच, शिवाय ते खरे कर्मवीर होते. त्या कर्माला शिस्त आणि विचार यांची जोड होती. म्हणूनच त्यांची विचारक्रांती यशस्वी झाली. ...