मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. ...
कोंढा व कोसरा येथे खवा निर्मितीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात भट्या लावल्या आहेत. दुधापासून खवा, मिठाई, मनीर बनवून येथून विकले जात आहे. यासाठी काहींनी अन्न व औषधी ...
महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले ...
लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. ...
तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने ...
ग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित ...
विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ‘टार्गेट’ केले आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी पक्षात सफाई अभियान चालविले आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मंदी आहे. मागणी अभावी निर्यात ठप्प आहे, सरकीचे दर देखील गडगडले आहेत. एकंदर कापूस उत्पादन ‘घाटे का सौदा’ ठरत आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा ...
घराच्या अंगणात सवंगड्यांसह खेळता, खेळता सापडलेला चमकदार मणी (डायमंड) चिमुरडीच्या नाकात गेला. काढण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आत सरकला, श्वास घेणे कठीण झाले. ...