औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे. ...
गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आपत्तीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात अपुरा पाऊ स झाल्याने पिकावर परिणाम झाला. ...
महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती. ...
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी निधी परत गेल्यानंतर नवीन शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असे नव्हे ...
औरंगाबाद : शहरात फोर-जी सेवेचे केबल टाकण्यासाठी रिलायन्ससह इतर तीन कंपन्यांनी मनपाकडे परवानगीपोटी भरलेल्या ४० कोटी रुपयांना अनेक वाटा फुटल्यामुळे शहर पुन्हा खड्ड्यात गेले आहे. ...
औरंगाबाद : विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो. त्याला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवावे लागतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित ...