राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत. ...
गडचिरोली जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेकरिता राज्य राखीव पोलीस बलाची (एसआरपीएफ) एक बटालियन तैनात करण्यासंदर्भात ...
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले. त्यावेळी सर्वदूर अविकसित असलेल्या महाराष्ट्राचा विकास करण्याची मोठी जबाबदारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्यावर आली. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी डिप्टी सिग्नल भागात छापा टाकून ३ लाख ९८ हजार ९४० रुपये किंमतीचे ‘माऊथ फ्रेशनर’ जप्त केले. ...
मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांच्या हत्याकांडातील पाच आरोपींना तब्बल पाच दिवसानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार १३ मार्चपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. ...
नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी बुधवारी २०१५-१६ चा ८३० कोटी २८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. ...
येथे दूरसंचार विभागाने टोलेजंग कार्यालय उभारले असले तरी आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत असून ... ...
मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांचे आठवडाभरात दोन बळी ठरले. ...
वणी-भालर-लाठी मार्गावरील केसुर्लीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तोड सुरू आहे. याकडे वन विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ...