देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘नीती आयोगा’च्या बैठकीला बोलावून तेथे जमीन अधिग्रहणाच्या कायद्याच्या वादावर तोडगा काढण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचा प्रयत्न चांगलाच होता. ...
जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. ...
भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी नदी जोड प्रकल्प व नदी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत वाच्यता केली होती. गंगा सफाई अभियानाच्या रूपाने त्याला सुरूवातही झाली; ...
आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात गुरुवारी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात ...