मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अकोला तालुक्यातील घटना; अनैतिक संबंधासाठी आई-पत्नीच्या नात्याला फासली काळिमा. ...
गुजरातमध्ये १३ लाख १८ हजार ५० कोटी रुपयांची तर महाराष्ट्रात १० लाख ६३ हजार ३४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात दिसते. ...
पाणीटंचाई निवाणार्थ ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी. ...
गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गोवंशाच्या देखभालीसाठी राज्यात चार ठिकाणी गोकूळग्राम प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट याचा मोठा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात १२.३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. ...
मानोरा येथील प्रकार मात्र शाखा अभियंता अनभिज्ञ; वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी. ...
किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़ ...
राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़ ...
वांबोरी येथे प्रेमप्रकरणातून धिंड काढलेल्या तरुणाविरुद्ध अत्याचार आणि लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान ही योजना कार्यान्वित केल्याची कागदपत्रे उपलब्ध असतानाही ग्रामविकास विभागाने मात्र तद्दन खोटा खुलासा पाठवत मुख्यमंत्री कार्यालयाचीदेखील दिशाभूल केली आहे. ...