तब्बल एक महिन्याचा पायी प्रवास करीत, पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीनगरीत जंगी स्वागत करण्यात आले ...
सर्वाधिक जंगलयुक्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलात उपलब्ध विविध वनस्पतींवर प्रक्रिया करून आयुर्वेद औषधांची निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी ... ...
उपराजधानी स्मार्ट सिटी होणार. मेट्रो रेल्वेच्या कामाची गाडीही सुपरफास्ट झाली आहे. नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी समाधान शिबिर सरकार आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका वठवित आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांच्या विरोधातील कारवाईने गती घेतली आहे. सिडकोसह महापालिका आणि एमआयडीसी या तिन्ही यंत्रणा ...