अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची ...
संपूर्ण पृथ्वी जिंकणाऱ्या मानवाने झेप घेत चंद्रावर पाऊल ठेवत अंतराळालाही कवेत घेतले आहे. एवढेच नाहीतर समुद्राचाही ठाव मानवाने घेतला आहे. तथापि, पृथ्वीच्या गर्भात काय दडलंय? ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या ...
जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांच्या सदस्यांची निवड अविरोध झाली. गुरूवारी सायंकाळपर्यंत चाललेल्या या सभेत सर्व ८३ सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. ...
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत निवडणुका जाहीर होण्याआधीच बिघाडीची सुरुवात झाली आहे. केवळ तीन जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ...
गरजू मजुरांना त्यांच्या गावातच काम मिळावे, यासाठी स्वातंत्र्यादिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतने ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी... ...
विदर्भ, मराठवाड्यातील कर्जमाफी योजनेस सावकारांनी विरोध केल्यामुळे सरकारलाही सावकारांपुढे नमते घेत योजनेत बदल करणे भाग पडले आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्याने ...