तालुक्यातील करंजविरा कोपरी येथे गाव टाकणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गावातील दोन गटांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण होते. ...
कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे. ...
रायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ...