राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून पुढील दोन वर्षांत राज्यात ५८ हजार बेरोजगार तरुणांना ...
गेल्या दोन दिवसापासून सातत्याने रोमानिया, केनिया, तैवान, भूतान आदी देशातून आपणास धमक्याचे फोन येऊ लागले. सकाळीच रोमानियातून रवी पुजारी नावाने आपणास जीवे मारण्याचा ...
पालिकेने दोन दिवस के/पश्चिम व एच/पश्चिम विभागांमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यामध्ये ज्या स्टॉलधारकांनी त्यांना मंजूर असलेल्या क्षेत्रफळापेक्षा ...
विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’ ...
शेतामध्ये काम करण्याऐवजी लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. हे रोखण्यासाठी शेती व्यवसाय हा मानाचा ठरेल, अशी पावले उचला. ‘ग्रामपूरक’ धोरण आखा, ...