कुंभमेळानिमित्त नाशिकसाठी मध्य रेल्वेकडून ‘स्पेशल’ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. आता आणखी १२ जनसाधारण तसेच १२८ अनारक्षित फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे ...
देशभरात दोन दिवसांपूर्वीच भारताचा ६९वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला असताना अजूनही देशाच्या दुर्गम भागात अज्ञान व अंधश्रद्धेचा पगडा कायम असल्याची संतापजनक घटना ...
छोट्या साहित्य संमेलनातील चैतन्य पाहून मराठीविषयीची वाटणारी भीती अनाठायी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मराठीची चिंता न करता अशा साहित्य संमेलनांची ...
दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगात सुरू असलेले खटले पुण्यातच निकाली काढण्याची सुवर्णसंधी राज्यातील नागरिकांना मिळणार आहे. येत्या ५ ते १६ आॅक्टोबर ...